Dnyaneshwar, Manu superior to Tukaram? Sambhaji Bhide! Bhide Guruji Latest videos VIRAL



[ad_1]

Mannu is better than Dnyaneshwar, Tukaram: Sambhaji Bhide

Pune:

Sambhaji Bhide, the founding president of Shiv Pratishthan Sangh, made another controversial statement saying, "After eating mangoes in my field, those that the child wants, the son becomes the son." Sambhaji Bhide made a shocking statement that "Manu was better than Saint Tukaram and Saint Dnyaneshwar, teaching thousands of followers his way by organizing village-level village." There is therefore a possibility of a new debate.

Hundreds of bearers gathered near Sancheti Hospital to go to Varani. At that time, Sambhaji Bhide Guruji was also present for the palanquin sightings. In addressing Dharak, Bhate Guruji made this shocking statement. "Vedic Hinduism is a proven experience and the process of conquering the mind is" Dharmachar ". Religion is strengthened by driving. He urged all Dharmis Hindus to come together and need the organization to strengthen him.

At that time, he listened to some verses of the manuscript. "All human beings are animals. But there is a difference between a righteous person and a beast. God has given people the ability to know their own abilities and man can control his mind only because of religion. Saint Dyaneshwar and Saint Tukaram showed us this way. But Manu showed us the next path of these two saints. Manu has shown that religion can protect the country, "said Bhide Guruji.
He said that because of participation only in the wind, there will be no spread of religion and thought. They are warriors, we are the bearers. So, both must meet. He said nothing would happen with the Warakari and the killer assembling. He also called on all those who believe in Hinduism to take meetings and meetings in the village.

[ad_2]

source

36 thoughts on “Dnyaneshwar, Manu superior to Tukaram? Sambhaji Bhide! Bhide Guruji Latest videos VIRAL”

  1. Muslaman kai boltay te kai vadgrathhaaaa vatat ny kaa ree chutadichyanoooo tee kaii shlok mahanatat kaa ree murkhanoo hindu Kai bhakti dharm bhatki var bollaa jat jistaey tho bharman ahee mahun kaa laaz vatali pahijeee tunhalaa

  2. कोणाला कोण श्रेष्ठ वाटेल हा त्याच्या त्याच्या अभ्यास चा व आवडीचा विषय आहे ।। भारतात ।मुस्लिम समाज ला महमद पैगंबर तर ख्रिश्चन समाजास येशू ,मात्र भारतात हिंदू समाज खूप मोठा असल्यामुळे त्यामध्ये गट तट पडू शकतात ते आपण सहजतेने घेतले पाहिजे कारण बघा ख्रिश्चन मध्ये फक्त येशू एकच झाले तर मुस्लिम मध्ये महमद पैगंबर सुद्धा एकाच झाले मात्र हिंदू त 33 कोटी देव व हजारो संत त्यामुळे ही परिस्थिती आहे बघा काल पर्यंत सर्व सामान्य माणसाला माहीत नसणारे महात्मा बसवेश्वर आज सर्वांना माहीत झाले व त्याचाही एक गट तयार झाला ।।जर मला माझा गुरू श्रेष्ठ वाटला तर त्यात काय चूक भारत तेरे तुकडे होंगे इंशा अल्ला म्हणणाऱ्यास अभिव्यक्ती स्वतंत्र आहे तर ज्याला त्याला स्वतःच्या गुरुचे आदर्श व्यक्तीचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास आडकाठी का ।विचाराचा सामना विचाराने व लिखाणाचा लिखाणाने व्हावा ।।।।दुसरी बाजू कळन्यासाठीच दुसऱ्याचा आदर केला पाहिजे त्या शिवाय तो कसा बोलेल।।।

  3. मनू या शब्दापासूनच माणूस शब्द आला ।मनुची व्याख्या ,,,अशी कोणीही व्यक्ती ,माणूस , जो मानवाचे अत्याधिक कठीण प्रसंगी कल्याण करील ,,,
    प्रथम मनू याने आपल्यातील सर्वस्व ( वीर्य) देऊन मानव जात पुढे वाढविली कारण त्यापूर्वी त्या प्रकारे प्रजोत्पादन होत नव्हते

  4. भारतीय माणूस व परदेशी माणूस यामध्ये एक फरक आहे तो म्हणजे भारतीय माणूस स्वतः पूर्ण म्हणजे दोन्ही बाजूच्या अभ्यास न करता जी एक बाजू माहीत झाली त्यावरून दुसऱ्या माहीत नसलेल्या बाजूवर पण टीका करतो आता बघा ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम हे आज आमचे दैवत आहे व लहान पणापासून आमच्या रोमा रोमात श्वासात त्याची भक्ती व ज्ञान ,ओव्या भरलेल्या आहेत ते उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे त्यामुळे त्याच्या एक पाऊल पुढे मनू आहे असे कोणी म्हटल्यास आम्ही चवताळून उठणे साहजिक आहे कारण आम्हाला ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांचा महिमा सविस्तर माहिती आहे व आम्ही तो अनेकदा वाचला आहे।परंतु मनू बद्धल इतकेच माहीत आहे की dr बाबासाहेब आंबेडकरांनी मनुसमूर्ती जाळली होती किंवा त्यामध्ये मानसा माणसा त भेद केला आहे ।व मनू चे नाते आम्ही कोठे तरी ब्राह्मणाशी लावून अधिकच गडद जातीय रंग मनूला देतो ।।।। येथे मनुचे समर्थन करण्याचा मुद्दा नाही कारण मी ब्राह्मण नाही किंवा कोणत्या गटाचा नाही।
    असे म्हणतात आजपावेतो 7 मनू झाले तर मग हे मनू आपल्या सर्वांचे( open, obc, sc, st, nt, vjnt, हिंदू मुस्लिम, ख्रिश्चन, यहुदी, पारशी, बौद्ध इत्यादी) पूर्वज होते तर मला सांगा अश्या 7 मनुचा1 आपण अभ्यास करावयास पाहिजे की नको कारण असे आहे की मनुचा उल्लेख नुह, नूहु ,नोव्हा इत्यादी नावाने मुस्लिम ख्रिश्चन व यहुदी धर्म ग्रँथात असून त्याबाबतची कथा हिंदू धर्म ग्रँथातील कथे सारखी आहे जरी मुख्य 7 मनू झाले तरी त्याचे प्रत्येकाचे कार्य वेगळे होते व ते म्हणजे त्यावेळेस असणारी सर्वात कठीण बिकट सम्यस्या परीस्थीती किंवा भौतिक आपदा इत्यादींवर मात करणे व मानव जातीचे रक्षण करणे माझ्या मते जर प्रथम मनू पासूनचा काळ विचार करावयाचा असेल तर जवळपास 1लक्ष वर्ष सुद्धा होईल व त्यामुळे इतक्या 1लक्ष वरश्यात अनेक समस्या आल्या असतील तर 7 मनू ही संख्या कमी वाटते व म्हणूनच 7 मुख्य मनू शिवाय किमान इतर 700 उपमनू झाले असावे कारण या जगात मनुष्य जातीवर समस्या ,आपदा येतात व त्या जो एक व्यक्ती स्वतःचे बआयुष्यात ,प्राण पणाने लावून सोडवितो त्यालाच मनु म्हणतात व त्यामुळे मनू हे कोणत्याही व्यक्तीचे नाव नसून ती एक उपाधी आहे पद आहे असे धार्मिक ग्रँथातून स्पष्ट होते कारण। फार फार पूर्वीच्या काळी ज्या काही श्रेष्ठ राज्यांनी अत्यंत कठीण काम केले त्यांना मनू उपाधी मिळाली आहे कृपया2 लक्षात घ्या मनू ही शिवी नसून गौरवाची उपाधी आहे मात्र काळ हा सतत बदलत असतो त्यामुळे पूर्वीच्या काळी ज्या जनतेसाठी जे नियम होते तेच आज त्याच जनतेला गैर सोईचे होतात ,ठरतात यामध्ये मनुचे चूक नसून मधात गेलेला मोठा काळ ,बदलेले संदर्भ व अर्थ इत्यादी जबाबदार आहेत व म्हणूनच शेवटचा मनू याचे विचार नियम आज चूक ठरतात ।मग या अर्थाने विचार करता dr बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना जनतेसाठी ,पददलित साठी केलेले काम बघता या महान कार्यासाठी हा महामानव मनुच (व्याख्या,, अत्याधिक श्रेष्ठ व्यक्ती जो समाजाच्या सम्यस्य सोडविणार व समाजाच्या भल्यासाठी नवीन नीती नियम करणारा) ह नाही का विचार करा।।।माझ्याकिंवा कोणाचाही विचारा मागे न पळता स्वतः सर्व ग्रँथ वाचा विचार करा व मग ठरवा
    बघा 7 पैकी एक मनू याने सर्व मानव जात महापुरातून वाचविली व म्हणूनच2 तुमचा जन्म झाला तर त्याचे उपकार नाही काय ।।।मी ब्राह्मण नाही पण माझे व तुमचे पूर्वज एकाच आहे तर मग तुम्हाला व मला त्याचा इतिहास माहीत नको का ।।।ही सर्व माहिती भारतीय ग्रंथ पुराणात मी वेळोवेळी मी वाचलली आहे व आज जशी आठवली त्यानुसार लिहली कोणाचा अपमानकरण्याचा किंवा दुखविण्याचा इरादा नाही ।।कदाचित उद्या 100 वर्षनी dr बाबासाहेब आंबेडकर यांची घटना कालबाह्य होईल कोणी नवा मनू (कायदा तज्ञ) ती बदलेल असे होत राहणार कारण सर्वात मोठा काळ आहे …माझेच बरोबर असे कोणी म्हणू नये तर गोर गरीब व खऱ्या अर्थाने दलित पददलित याची सेवा करावी।।।

  5. माझ्या संता न बद्दल जे बोलले ते खपवून घेणार नाही या माताऱ्याला महाराष्ट्रातून पळून लावतो

  6. Bhide guruji la mahit aahe panderpurcha vithuraya pandurang .Guatam budha .aahet varkari mandali budhache dershan ghetat pan bhide guruji .varyi made talwar gheun yetat .manat tanychya manucha kahitari bet aahe.

  7. भिडे गुरुजी आपण चुकलात … माणूस आणि प्रत्येक प्राण्यामध्ये समानता पाहणारे संत सदैव श्रेष्टच आहेत ….

Comments are closed.